Saturday, October 15, 2011

ओंजळ.....२

मुंबई हे शहरच अस आहे...एका नाण्याच्या दोन बाजू म्हणतात न अगदी तसं......एका बाजूला सगळी रोषणाई..मोठे मोठे towers, पूर्ण अंग झाकण्यासाठी कपडे घेयची ऐपत असताना सुधा छोटे छोटे कपडे घालणारे लोक तर  दुसऱ्या बाजूला तेवढाच अंधार , अगणित झोपड्या, आणि ऐपत नाही म्हणून कसे बसे अंग झाकणारे लोक.....हे सगळे विचार त्या मुलाच्या बोलण्याने माझ्या मनात सुरु झाले होते..रवीला कधी आईच प्रेम मिळाल नाही...वडिलांचा आधार मिळाला नाही....हे कुठ तरी सारख जाणवत होत....त्या दिवशी मुद्दाम मी त्या चहाच्या टपरीवर गेलो...मला रवीला भेटायचं होत...बसलो..एक नवीनच मुलगा आला ...मला वाटल रवी दुसरीकडे कुठे असेल...म्हणून मी त्या नवीन मुलाला एक चहा आणायला सांगितल....मी रवीला शोधत होतो..तो मला कुठेच दिसत नव्हता...तेवढ्यात तो मुलगा चहा घेऊन आला...शेवटी मी त्याला विचारल अरे रवी कुठे आहे...?? दिसत नाहीये आज....
तो मुलगा म्हणाला...त्याला साहेबांनी काढून टाकल कामावरून...तो घरी आहे...
" मी म्हणल का रे? काय झाल?? 
काही नाही साब..उसको हमारे साब ने बहोत मारा....बहोत सारी गालिया दी...इसलिये वो काम छोडके चला गया...?
मारा ?? क्यु?? 
अब क्या बताये साब...एक आपके जैसे साबनेही राविको कपडे और कुच चीजे लेने के लिये..कुछ पैसे दिये थे...हमारे साबने वोह देख लिया था ......वोह पैसे हमारे साबने साबने उससे जबरदस्ती ले लिये तो उसने साब को कहा की येह मेरे पैसे हैन तो हमारे साबने  उसे बहोत मारा...
मी हे ऐकल...मनात खूप कालवाकालव झाली.....मनात म्हणल....काय देवा हे...काही लोकांना तू ओंजळ भरून भरून देतोस आणि काही लोकांच्या भरल्या ओंजळीतून काढून घेतोस???

No comments:

Post a Comment